ज्ञानसूर्य तळपू दे !
वेदादी धर्मग्रंथांतील, तसेच रामायण आणि महाभारत यांतून उलगडणारे हिंदु धर्माचे ज्ञान हे यात शिकवले जाईल. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे या ज्ञानाचा व्यावहारिक आणि प्रायोगिक उपयोग शिकवला जाईल.
वेदादी धर्मग्रंथांतील, तसेच रामायण आणि महाभारत यांतून उलगडणारे हिंदु धर्माचे ज्ञान हे यात शिकवले जाईल. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे या ज्ञानाचा व्यावहारिक आणि प्रायोगिक उपयोग शिकवला जाईल.
‘इस्लाम खतरे में है ।’ असे विधान उघडपणे केले जाते; पण सध्याचे गढूळ वातावरण पहाता ‘भारत खतरे में है ।’ असे म्हणण्याचीच वेळ आली आहे….
तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर भारतातील धर्मांधांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कुणी त्यांचे कौतुक करत आहे, तर कुणी तालिबान्यांनी दाखवलेल्या ‘धारिष्ट्या’ला दाद देत आहे…
देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती. या माध्यमातून प्रत्येक खेळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे
भारताचे इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न अफगाणी, तुर्की आदी विविध आक्रमकांनी पाहिले; मात्र महाराजा रणजित सिंह यांच्यासारख्या अनेक थोर भारतीय योद्ध्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. धर्मांधांना हीच गोष्ट खुपते…
‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतीय उपमहाद्वीपाला इस्लाममय करण्यासाठी उघडण्यात आलेली मोहीम ! अफगाणिस्तानमध्ये चालू असलेल्या घडामोडी या त्या शक्यतेला दृग्गोचर करत आहेत. अर्थात् असे होऊ द्यायचे नसेल, तर…..
आता तालिबानची राजवट चालू झाल्यावर पाकच्या इशार्यावर आणि चीनची फूस मिळाल्यावर ते भारतावर आक्रमण करण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हिंदूंच्या आताच्या पिढीला पाकच्या निर्माणकर्त्यांची, इम्रान खान यांच्या पूर्वजांची क्रूरता कळली, ती जगाला कळली, तर सर्वजण त्याविषयी खडसावतील, तर ‘आतंकवाद्यांसाठी हक्काचे ठिकाण झालेल्या पाकला तोंड दाखवायला जागा उरणार नाही…
अफगाणिस्तानचा दोन तृतीयांश भाग तालिबानी फौजांनी गिळंकृत केला होता. राजधानी काबूलला त्यांनी वेढा घातला आहे. त्यानंतर तालिबानमधील स्थिती अधिक बिकट होऊन चरमसीमेला पोचेल.
सध्या भारतात सर्वांच्याच तोंडी सर्वाधिक वेळा येणारा आणि एकमेव असा शब्द म्हणजे ‘कोरोना’ ! काही जण कोरोनाच्या संसर्गाकडे गांभीर्याने पहातात, तर काही जण ‘कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, कोरोना अस्तित्वातच नाही’, असेही म्हणत बेफिकीर रहातात…..