मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

राजस्थानमधील महंदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घाट सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने घातला आहे. बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया चालू केली आहे.

‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !

‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !

वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.

ना‘पाक’ जिहाद !

ना‘पाक’ जिहाद !

व्हायरल’ झालेला व्हिडिओ पाहिल्यावर महंमद घोरी, तुघलक, अकबर, औरंगजेब, टिपू सुलतान यांसारख्या क्रूर म्लेंच्छ आक्रमकांच्या काळाची आठवण होते. त्या काळात हिंदूंच्या मंदिरांचा कशा प्रकारे नायनाट करण्यात आला असेल,…..

बांगलादेशी हिंदूंचे अश्रू !

बांगलादेशी हिंदूंचे अश्रू !

भारतात हिंदूंचा एवढा प्रभाव निर्माण होणे आवश्यक आहे की, भारतात काय भारताबाहेरील हिंदूंकडेही वाकड्या दृष्टीने पहाणे अन्य धर्मियांना शक्य होणार नाही.

अखेर सुवर्ण गवसले…!

अखेर सुवर्ण गवसले…!

अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !

लव्ह जिहादविरोधी फतवा काढा !

लव्ह जिहादविरोधी फतवा काढा !

कट्टर इस्लामी धर्मगुरु बोर्डाला भीक घालणार नाहीत’, हे बोर्डाला ठाऊक आहे. त्यामुळे बोर्डात धारिष्ट्य असेल, तर त्याने ‘लव्ह जिहाद करणार्‍यांना शिक्षा करू’ असा फतवा काढावा अन्यथा बोर्डाचा ‘लव्ह जिहाद’ला छुपा पाठिंबा आहे, हेच सिद्ध होईल !

नावाचे राजकारण !

नावाचे राजकारण !

त्या त्या क्षेत्रातील सर्वाेच्च व्यक्ती, राजे, महापुरुष, ऋषि किंवा देवता यांची नावे पुरस्काराला देणे हे आदर्श ठरू शकते. त्यामुळे ‘संबंधितांचा आदर्श घेऊनध्येय साध्य करायचे आहे’, ही आठवण रहायला साहाय्य होते. मोदी शासनाने चालू केलेली ही पद्धत स्वागतार्ह आहे.

आत्महत्येचे संकटपर्व !

आत्महत्येचे संकटपर्व !

सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !

चीनविरोधी ‘प्रदीर्घ खेळी’ !

चीनविरोधी ‘प्रदीर्घ खेळी’ !

शत्रूशी दोन हात करायचे असल्यास त्याची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे ठाऊक असणे आवश्यक असते. हे पुस्तक चीनच्या अंतरंगावर प्रकाश टाकते. भारत आणि चीन यांच्यात अधूनमधून द्विपक्षीय स्तरावर चर्चा चालू असते.

यज्ञ सत्य, विरोध मिथ्य !

यज्ञ सत्य, विरोध मिथ्य !

यज्ञ हे भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी आपले ऋषिमुनी, संत, तसेच महापुरुष यांनी वेळोवेळी यज्ञ केले आहेत. कुठलेही प्रश्न किंवा समस्या यांचे हिंदु धर्मात परिपूर्ण उत्तर आहे. यज्ञ हे अशाच उत्तरांपैकी एक आहे.