आंबेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास जलसमाधी घेण्याची ग्रामस्थांची चेतावणी !
ग्रामस्थांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरीही जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठीची संवेदनशीलता शासनामध्ये निर्माण होत नाही, हे संतापजनक आहे.