आंबेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास जलसमाधी घेण्याची ग्रामस्थांची चेतावणी !

ग्रामस्थांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरीही जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठीची संवेदनशीलता शासनामध्ये निर्माण होत नाही, हे संतापजनक आहे.

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ८० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

विज्ञानामुळे झालेली ही ‘प्रगती’ समजायची का ?

कर्माची फळे !

उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीपासून वंचित रहावे लागल्याने जुन्नरच्या तहसीलदारांना नोटीस !

कर्तव्यात कसूर केल्याने हलगर्जीपणाचा ठपका ठेवून तहसिलदारांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांनी २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची वाढती आकडेवारी 

कर्ज देत रहाणे हा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरील कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. अन्य उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर पिंपळ, नीम आणि वडाचे झाड लावले, तर प्रदूषणमुक्त भारत होईल. ज्यांच्या बाजूला जागा असेल, त्यांनी तुळस लावावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवूया.