कोणताही उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाही ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

कोणताही उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाही ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

भारताला असहिष्णु, धर्मांध, पुराणमतवादी म्हणत त्यास हिणवणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते !

प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभेच्या अध्यक्षांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभेच्या अध्यक्षांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगत १२ खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा मला पाठिंबा आहे’, असा दावा करत लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे …

१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

शिवसेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापण्यात येणार असून त्यांनी त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजप-शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन केले.

गेल्या ५ वर्षांत राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ! – सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत

गेल्या ५ वर्षांत राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ! – सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत

संसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल

या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.

देहलीतील निझामुद्दीन दर्ग्यात जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वर्षभरात ६० टक्क्यांनी घट !

देहलीतील निझामुद्दीन दर्ग्यात जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वर्षभरात ६० टक्क्यांनी घट !

हिंदूंमध्ये आता जागृती झाली असून त्यांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी अजमेर दर्गा आणि आता निझामुद्दीन दर्गा येथे जाणे अल्प केले आहे. पुढे ते पूर्णच बंद होईल !

भारतात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळला

भारतात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळला

भारतात केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, पुष्कळ डोकेदुखी, शरिराला सूज आणि थकवा अशी लक्षणे आढळून येतात.

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याला देहली पोलिसांनी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला. यासमवेतच अनुमती घेतल्याविना त्याच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली.