
नवी देहली – मी भारतावर प्रेम करते; कारण येथे एक मुसलमान, शीख, दलित, महिला, निरीश्वरवादी किंवा एक आदिवासीही देशाचा राष्ट्रपती अथवा सरकारचा प्रमुख बनू शकतो. कोणतेही सभ्य अथवा उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाहीत, असे ट्वीट मूळच्या बांगलादेशातील आणि सध्या भारताचा आश्रय घेतलेल्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.
I love India because a Muslim, a Sikh, a Dalit, a Woman, an Atheist, or a Tribal person can be India’s president or head of the state. Many civilized and liberal countries can not be so liberal.
— taslima nasreen (@taslimanasreen) July 19, 2022
संपादकीय भूमिकाभारताला असहिष्णु, धर्मांध, पुराणमतवादी म्हणत त्यास हिणवणार्यांना आता काय म्हणायचे आहे ? |
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी