वाकवली (दापोली) येथे घरातून २ लाख ८५ सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी
बंद घरांतील वाढत्या चोर्या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !
बंद घरांतील वाढत्या चोर्या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !
हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट आस्थापनांच्या नावे, तसेच विविध आमिषे दाखवून जिल्ह्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी तरुण शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती का केली जात नाही ? तरुणांमध्ये असणारे धाडस आणि शारीरिक क्षमता तुलनेने वयस्करांमध्ये अल्प होत जाते, हे वरिष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. ‘केवळ दाखवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली आहे’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी भागातील शेतवस्तीमध्ये ३ मासांपासून मध्यप्रदेशातील एक कुटुंब रहाण्यास आले होते. यात ३ पुरुष आणि ४ महिला आहेत. १९ ऑक्टोबरच्या रात्री ७-८ दरोडेखोरांनी या शेतवस्तीवर आक्रमण केले. दरोडेखोरांनी तेथील पुरुषांचे हात-पाय बांधून ठेवत २ महिलांवर बलात्कार केला.
असुरक्षित महाराष्ट्र ! काही अंतरावर पोलीस ठाणे असतांनाही चोरी होणे, हे चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते !
आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीत १ मार्चला पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करून त्यांचे ५० तोळ्यांचे दागिने लुटले आहेत.
उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
सातत्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची तोडफोड होऊनही सर्वत्रचे हिंदू शांत ! निषेध नाही कि विरोध नाही ! अशा निद्रिस्त हिंदूंना आपत्काळात देवाने तरी का वाचवावे ? मंदिरांचे रक्षण करू न शकणारे हिंदू स्वतःच्या घराचे आणि देशाचे रक्षण काय करणार ?