सोलापूरला गोहत्यामुक्त करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महाआरती !

श्री सिद्धरामेश्वरांची पावन भूमी ही गोहत्यामुक्त व्हावी, तसेच गोरक्षकांना गोहत्या रोखण्यासाठी बळ मिळावे यासाठी दाजी पेठ येथील नागनाथ मंदिरात साकडे घालून महाआरती करण्यात आली.

कोंढवा (जिल्‍हा पुणे) येथील अवैध पशूवधगृहावर धाड !

कोंढव्‍यासारख्‍या मुसलमानबहुल भागातील गोवंशियांच्‍या होणार्‍या हत्‍या रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

गोव्यात शिवोली येथे दुभत्या गायीची हत्या : दुष्कृत्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त

एका ‘सीसीटीव्ही’वरील चित्रीकरणात दोन्ही संशयित शेतातून एका पिशवीत काहीतरी घेऊन जातांना दिसत होते. यावरून संशय बळावला. संशयितांनी गोहत्या केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

न्‍यायालय आणि गोवंश हत्‍याबंदी !

देशात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू करण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करून गोसंवर्धनाच्‍या द़ृष्‍टीने पावले उचलावीत !

मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वासरू चोरणार्‍या २ मुसलमान गोतस्‍करांना अटक

गोहत्‍याबंदी कायदा केला म्‍हणजे गुन्‍हे थांबतील, असे नाही, तर त्‍याची कठोर कार्यवाही करून संबंधितांना लवकरात लवकर शिक्षा होण्‍याचीही आवश्‍यकता आहे !

हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय.

‘जे.एन्.यू.’ला टाळे ठोका !

छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांकानुसार जयंती १९ फेब्रुवारी या दिवशी देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्‍यांचे मुख्‍यमंत्री आदींनी या दिवशी महाराजांना नमन केले.

इंदापूर (पुणे) येथील अवैध पशूवधगृह उद़्‍ध्‍वस्‍त करावे !

ज्‍या महाराष्‍ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्‍म झाला, त्‍याच महाराष्‍ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची मागणी करण्‍यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्‍जास्‍पद आहे !

पिंपरी (पुणे) येथे गायींना बेशुद्ध करून कत्तलीसाठी नेणार्‍या ६ धर्मांधांना अटक !

विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्‍या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्‍याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

गोहत्‍येविषयी केवळ बोलणारे बरेच आहेत ! 

‘गोहत्‍येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्‍येसाठी उघडउघड अनुज्ञप्‍ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूूंचा आवाज एक झाला, तर गोहत्‍याबंदी कायदा तात्‍काळ होईल.’