पँगाँग तलावाजवळील चीनच्या सैन्यतळाचे आधुनिकीकरण आणि सैनिकांची जमवाजमव
चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .
चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .
येणारा काळच ‘कोण पराजित होईल’, हे दाखवून देईल. तुर्तास तरी चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे, हे नक्की !
‘क्वॉड’मध्ये सहभागी होण्यावरून धमकी देणार्या चीनला बांगलादेशने सुनावले !
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४ मते त्यांच्या विरोधात पडली. मतदानाच्या वेळी १५ खासदार तटस्थ, तर ३५ खासदार अनुपस्थित राहिले.
चीनशी पुन्हा संघर्ष झाल्यास भारताने बचावात्मक पवित्रा न घेतला चीनवर प्रतिआक्रमण करून त्याला पराजित करण्यासाठीच प्रयत्न करावेत !
जगभरातील देशांनी भारताला लस निर्मितीसाठी साहाय्य केले पाहिजे किंवा भारताला अधिकाधिक लसी दान दिल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो आदर्श भारताने घेणे आवश्यक आहे.
भारताला लागून असलेल्या देशांमध्ये अतिक्रमण करून चीन भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसून येते !
कोरोनाचे संकट हे चीनने प्रारंभ केलेले तिसरे महायुद्ध आहे, हे यातून लक्षात येते ! त्यामुळे आता संपूर्ण जगाने संघटित होऊन चीनच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे !
देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे.
कुठे गायीच्या दुधाचे महत्त्व उमगलेला चीन, तर कुठे गायीचे रक्षण करू न शकणारा भारत !