८ मेच्या दिवशी चीनचे नियंत्रण गमावलेले रॉकेट पृथ्वीवरील नागरी भागांत कोसळण्याची शक्यता ! – अमेरिका
चीनने अवकाशात पाठवलेले रॉकेट समुद्रात कोसळणार होते मात्र त्याआधीच नियंत्रण गमावल्याने ते पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
चीनने अवकाशात पाठवलेले रॉकेट समुद्रात कोसळणार होते मात्र त्याआधीच नियंत्रण गमावल्याने ते पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकीकडे चीन भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करणार असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंविषयी खिल्ली उडवतो, हे लक्षात घ्या !
चीन विश्वासघातकी असल्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून भारताने सतर्क रहाणेच योग्य आहे ! चीनने कुरापत केली, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची सिद्धता भारताने केली पाहिजे !
चीनचे भारताच्या विरोधात ३६५ दिवस युद्ध चालू असते. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना एकत्र केल्यास भारताची चीनच्या विरोधातील आघाडी अधिक सबळ होत असल्याचे दिसत आहे.
भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !
चीनने भारताला कितीही साहाय्य करण्याच्या गप्पा मारल्या, तरी त्याच्या साहाय्याचा भारताला किती लाभ होईल, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच नंतर चीनकडून ‘आम्ही संकटाच्या काळात भारताला साहाय्य केले’ असे शेखी मिरवण्याचाही प्रयत्न…..
दक्षिण चीन समुद्रातील आमच्या हक्काचा भाग आता केवळ शक्तीच्या बळावर मिळवता येऊ शकतो. त्याखेरीज दुसरा पर्यायच समोर नाही.
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे चीनकडून पोर्ट सिटी बनवण्याच्या विरोधात येथील सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
श्रीलंकेकडून नौकेला तात्काळ बंदर सोडण्याचा आदेश
नक्षलवाद किंवा माओवाद हे चीनने भारताच्या विरोधात चालवलेले छुपे युद्ध आहे.