भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहावे ! – माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांची मागणी
माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करून भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहिण्याची मागणी केली.
माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करून भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहिण्याची मागणी केली.
या निर्णयाविषयी नेपाळचे मुख्यमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या कार्यालयाने आनंद व्यक्त केला आहे.
जी-२०’ परिषदेत सहभागी होणार्या राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रपतींकडून भोजनाचे निमंत्रण
काँग्रेसला पोटशूळ !
भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !
केंद्रशासनाने वर्ष २०२५ पर्यंत १४ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ५ वर्षांत ३५ सहस्र कोटी रुपयांच्या निर्यातीची सिद्धता केली आहे.
शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !
शीतपेय, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांच्यामुळेच अधिक उपसा होत असल्याने यावर प्रथम बंदी घालण्याची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये !