नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणार्‍या अधिवक्त्यांना ठार मारण्याची पाकिस्तानमधून धमकी

प्रतिदिन पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे, हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होत आहे; मात्र भारतातील हिंदूंकडून धर्मांधांच्या विरोधात वैध मार्गानेही काही कृती होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

तमिळनाडूत नामांकित हिंदु व्यक्तीची हत्या करण्याचा कट उघड

देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका गावात धर्मांध मुसलमानांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक

अन्य पंथियांच्या यात्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आल्यास आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी आता कावड यात्रेकरूंवर वारंवार होणार्‍या आक्रमणांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

फरीदाबाद (हरियाणा) येथे क्षुल्लक कारणावरून शेजारी रहाणार्‍या धर्मांधांकडून हिंदु तरुणीला मारहाण

शेजारी धर्मांध असेल, तर काय स्थिती होते, हे लक्षात घेऊन हिंदूंना सतर्क रहाण्यास स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या !

ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे ते भारतात राहु शकत नाहीत, हे फाळणीच्या वेळी स्पष्ट करायला हवे होते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत.

केसरिया हिंदु वाहिनीची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी

केसरिया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोव्यातील श्री. राजीव झा यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात आहेत. याचा संबंध पीएफआय या जिहादी संघटनेशी असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

इस्लामी विचारसरणी इतरांवर वर्चस्व गाजवण्यावर विश्‍वास ठेवते ! – गीर्ट विल्डर्स, खासदार, नेदरलँड्स

इस्लामला तुमच्याविषयी आदर नाही. इस्लामी विचारसरणी एकत्रित नांदण्यावर विश्‍वास ठेवत नाही; उलट एखाद्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याला अधीन ठेवणे यांवर विश्‍वास ठेवते. हिंदूंनो, हे सत्य मान्य करा आणि तुमचे स्वातंत्र्य आणि हिंदु धर्म यांचे रक्षण करा !

पोलिसांनी दक्षिण भारतातील ३ मठांवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला !

‘आतंकवादाला धर्म आणि रंग नसतो’, अशी ओरड करत जिहाद्यांची पाठराखण करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

देहली येथे एका चपातीसाठी फिरोज खान याच्याकडून हिंदु रिक्शाचालकाची हत्या  

भिखारी असणार्‍या धर्मांधाकडे खायला काही नव्हते; मात्र शस्त्र होते, हे लक्षात घ्या ! अशांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

कावड यात्रेवरही धर्मांधांची वक्रदृष्टी !

कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !