
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. परगंवा गावाच्या शेजारी असलेल्या लखौरा गावाचे प्रमुख राजेंद्र हे काही कावड यात्रेकरूंसह गंगानदीतून जल आणण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीवरून जात असतांना ही घटना घडली. या वेळी मुसलमान महिलांकडून घरांच्या छतांवरून घाणेरडे पाणी आणि दगड फेकण्यात आले. (धर्मांध मुसलमान महिलाही हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी पुढे असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) या घटनेवरून ग्रामप्रमुख शकीना यांचे सासरे इश्तियाक आणि त्यांच्या साथीदारांवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. याघटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्याकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ