काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
या घटनेनंतर तरी ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
जाणीवपूर्वक स्वतःहून कुराणाचा अवमान करून त्याचे खापर हिंदूंवर फोडले !
गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे हिंदूंना मारहाण करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !
भारतातील आतंकवादाची समस्या केवळ हिंदु राष्ट्रातील धर्माचरणी शासनकर्तेच कायमची सोडवू शकतात, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !
अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपचे राज्य असणार्या उत्तरप्रदेशमध्ये मंदिरांचे पुजारी, साधू, महंत आदींच्या सातत्याने होणार्या हत्या हिंदूंना अपेक्षित नाहीत !
हिंदूंनी पुन्हा काश्मीरमध्ये येऊच नये, असे जिहादी आतंकवाद्यांची इच्छा आहे. यातून त्यांना धर्म आहे, हे स्पष्ट होते !
दैवी पाठबळ, संघटितपणा आणि वैध मार्गाने सातत्याने लढा देणे, हाच कवर्धा येथील घटनेतून हिंदूंना धडा मिळालेला आहे. त्यामुळे धर्मप्रेमी हिंदूंनी प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शीघ्रातीशीघ्र प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा !