जनतेला आमिषे दाखवण्याची धोकादायक राजकीय संस्कृती !

हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या काही ‘विद्वानां’नी ‘क्रिटिकल रेस थेअरी’ नावाचा नवीन सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘हिंदु धर्म नष्ट केला पाहिजे, वेदाध्ययन आणि पठण त्वरित बंद केले पाहिजे.

रत्नागिरीत आंबा बागायतदारांनी केलेल्या आंदोलनात शासनाला दिली चेतावणी

कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांचे राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन !

‘राज्यपाल झाले भाज्यपाल’.., ‘महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे..’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले. या प्रसंगी विधान भवनाच्या पायर्‍यांवर २ बुजगावण्यांची हंडी फोडण्यात आली.

पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीव्र निदर्शने !

पाकिस्तानचे जनताद्रोही स्वरूप जाणा ! याविरोधात आता भारत शासनाने तेथील जनतेच्या पाठीशी उभे राहून त्या भागावर नियंत्रण मिळवून त्यांचे खर्‍या अर्थाने भले करावे !

‘महाराष्ट्राला धोका मंत्र्यांना खोका’ घोषणा देत विरोधकांचे आंदोलन !

महाविकास आघाडीतील आमदारांनी सत्ताधार्‍यांविरोधात २९ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली. या वेळी आमदारांनी हातात ‘टेलीबर्डचे बोके आणि खाली खोके’ हे लिहिलेले फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

काँग्रेसच्या दुटप्पी धोरणामुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न गेली ६६ वर्षे प्रलंबित ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या प्रश्नामुळे कधीही घराबाहेर न पडणारे रस्त्यावर आले आणि रस्त्यावरून पायरीवर आले ! राज्याच्या विरोधात ठराव करण्याची वृत्ती हे कशाचे द्योतक आहे ?

सरकारच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

या वेळी विरोधकांनी हातात एक एक संत्रे घेतले होते. या वेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘त्यागपत्र द्या त्यागपत्र द्या, अब्दुल सत्तार त्यागपत्र द्या’, ‘शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी’, ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’, ‘कापूस, संत्रे, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या पिकांना भाव मिळालाच पाहिजे’, या अशा घोषणा दिल्या.

आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दाऊदशी संबंध ठेवणार्‍या युवासेना पदाधिकार्‍याच्या विरोधात आंदोलन !

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करत २ दिवसांपूर्वी विधान परिषदेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.