पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख रुपयांचा अतिरिक्त भार !
इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख २६ सहस्र रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.
इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख २६ सहस्र रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.
भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.
राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा
भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली.
युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतल्यास त्या वासनांध धर्मांधांच्या आक्रमणाला युवती चोख प्रत्युत्तर देऊ शकतील !
मद्य धोरण प्रकरणात २१ मार्चपासून कारागृहात असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘ईडी’ची कोठडी संपली असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या जोरावर मतदान होणे, ही लोकशाहीची थट्टा होय !
धर्मांतर केल्यास प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचे दाखवण्यात आले होते आमीष !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
धर्माच्या आधारे कुख्यात गुंडाचे समर्थन करणारे मुसलमान पोलीस जनतेचे विशेषतः हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ?