अहिल्यानगर येथील उड्डाणपुलाखालील नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांच्या साठ्याचा स्फोट !
या ठिकाणी नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या कुणी टाकल्या ? हा शस्त्रसाठा कुणाचा आहे ? त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या ठिकाणी नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या कुणी टाकल्या ? हा शस्त्रसाठा कुणाचा आहे ? त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वारंवार होणार्या मंदिरचोरीच्या घटना राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच दर्शवतात !
ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.
सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा !
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्या भुयारी गटारीची वाहिनी दुरुस्ती करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम सध्या चालू आहे.
आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सहस्रावधी संख्येत बालमृत्यू होतात, याचा सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने विचार करायला हवा !
धार येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत.
छत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होणे पोलिसांना लज्जास्पद !