
मुंबई – आपली येणारी पिढी या देशात जिवंत रहावी आणि सन्मानाने जगावी, असे वाटत असेल, तर भारताला एक समर्थ अन् संपन्न राष्ट्र बनवणे आवश्यक आहे. राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘एक्स’वर केले आहे.
अगर आप चाहते हो की आपकी आनेवाली पीढ़िया इस देश में जिन्दा रहे और सम्मान से साथ जिए, भारत एक समर्थ संपन्न राष्ट्र बने – तो आपके बच्चोंको ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ मुव्ही दिखाइए !
आजही..
अभी..@Dev_Fadnavis @mieknathshinde @JPNadda @RandeepHooda pic.twitter.com/7YYiXUz9NK— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) March 31, 2024
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !