काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
कुलगाम (जम्मू-काश्मीर) येथील गोपालपोरा भागातील एका सरकारी शाळेत शिक्षक असणाऱ्या रजनी भल्ला यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली.
कुलगाम (जम्मू-काश्मीर) येथील गोपालपोरा भागातील एका सरकारी शाळेत शिक्षक असणाऱ्या रजनी भल्ला यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली.
सौंदर्यप्रसाधने वापरण्यास कुराणला मान्यता नसूनही ती हलाल प्रमाणित करण्यात आली आहेत. यावरून हिंदूंना फसवण्याचे किती मोठे षड्यंत्र आहे, हे लक्षात येते.
‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.’
गेल्या जवळपास काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. अर्थात् या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे. म्हणूनच ज्ञानवापीचे प्रकरण काय आहे, ते थोडक्यात पाहू.
साम्यवाद्याच्या समवेत प्रवास करतांना आलेला अनुभव येथे देत आहे.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ यांच्या परिषदेत गर्भारपणातील मधुमेहाच्या (‘गेस्टीशनल डायबिटीज मेलिटस’) वेगाने वाढणाऱ्या रुग्णांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल, तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते.
स्थानिक गुरुपौर्णिमा महोत्सवाचे स्थळ आणि वेळ घालून, तसेच त्यासाठी प्रायोजक मिळवून प्रसारासाठी ते मंदिरे, रहिवासी संकुले, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, हिंदुत्ववादी संघटनांची कार्यालये आदी सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी लावावेत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘सेवा केल्यास त्याचा ३० टक्के लाभ होतो. सेवा चांगली केली, तर ५० टक्के आणि परिपूर्ण केली, तर १०० टक्के लाभ होतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले