आच्छादन : ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रातील एक प्रमुख स्तंभ !

आच्छादन, वाफसा, जीवामृत आणि बीजमृत ही ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्राची मूलतत्त्वे आहेत. या लेखात ‘आच्छादन म्हणजे काय ?’, तसेच त्याचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊया.

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे ‘हिंदु धर्मात सांगितलेले मृत्यूत्तर विधी केल्याने मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले !’

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी, त्यांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण देत आहोत.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता आणि सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले सनातनचे पहिले जन्मतः संत असलेले पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ४ वर्षे) !

पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. त्यासाठी ईश्वराने दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.