दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कविता प्रकाशित करतांना आवश्यक ते बारकावे पडताळण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका
काव्य हा मुक्त साहित्यप्रकार आहे. कवीला ते जशा प्रकारे स्फुरते, त्याप्रमाणे त्याचे सादरीकरण केले. साधनेमुळे प्रतिभाजागृती होऊन सनातनच्या अनेक साधकांनाही काव्य स्फुरते.