परमबीर सिंह यांनी खंडणी घेतल्याच्या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी !

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पाच जणांच्या विरोधात पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) कह्यात घेणार !

पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) कह्यात घेणार आहे. याविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. ‘जर बांधकाम व्यावसायिक न्यायालयात गेले, तर आम्हीही न्यायालयात जाऊ’, असेही त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक किल्ले शिरगाव (जिल्हा पालघर) येथे गडकोट श्रमदान मोहीम पार पडली !

हिंदवी स्वराज्य समूह शिरगाव, गडकोट येथील श्रमदान प्रवास सह्याद्रीचा, पालघर आणि शिवसेवक प्रतिष्ठान वैतरणा या तीन दुर्गसंवर्धन संस्थांच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांची ८ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोवंडी येथे कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून मिरवणूक काढण्यात आली.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या नेरूळ (नवी मुंबई) येथील सनातनच्या साधिका कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद यांचे सुयश !

आंतरशालेय ‘ऑनलाईन’ भगवद्गीता पठण स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले !

मुंबईत गणेशोत्सव मंडळांच्या अनुमतीसाठी ३ सहस्रांपैकी केवळ १९७ अर्ज प्रविष्ट

गेल्या वर्षीच्या अनुमतीच्या आधारे यंदाही गणेशोत्सव मंडळांना अनुमती दिली जाणार आहे. गेल्या वर्षी ज्यांना अनुमती दिली होती, त्यांना पुन्हा पोलीस किंवा वाहतूक विभाग यांच्या अनुमतीसाठी थांबावे लागणार नाही,

बांगलादेशी हिंदूंचे अश्रू !

भारतात हिंदूंचा एवढा प्रभाव निर्माण होणे आवश्यक आहे की, भारतात काय भारताबाहेरील हिंदूंकडेही वाकड्या दृष्टीने पहाणे अन्य धर्मियांना शक्य होणार नाही.

तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ युवकावर चाकूने आक्रमण !

क्षुल्लक कारणावरून आक्रमण होते, यातून लोकांमध्ये संयमाचा अभाव किती प्रमाणात आहे, याचा अंदाज येतो. ही स्थिती अशीच राहिल्यास लोक एकमेकांच्या हत्याही करतील…

सातारा शहरातील सोमवार पेठेत ६ लाख रुपयांची चोरी !

ज्योती जयकुमार पाटणकर यांच्या घरातील गोदरेज आस्थापनाचे कपाट बनावट किल्लीच्या साहाय्याने उघडू अज्ञात चोरांनी ५ लाख ७८ सहस्र रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली

सातारा शहरात फिरत्या पथकांद्वारे कोरोना चाचणीला वेग !

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शहरातील बाजारपेठेमध्ये, तसेच मुख्य ठिकाणी विक्रेते आणि नागरिक यांची जागेवरच फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे.