बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

भारतात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी हिंसाचार होणे ही सर्वसामान्य घटना झाली आहे. बॉम्ब, बंदूक आदींचा सर्रास वापर या वेळी केला जातो. यातून भारतातील मतदान कसे होते, हे लक्षात येते !

बंगालमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या बिहारच्या पोलीस अधिकार्‍याची जमावाकडून हत्या !

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा आधीच उडालेले आहेत; मात्र याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट न लावल्याने एका पोलीस अधिकार्‍यांची हत्या झाली, हे राजकीय पक्षांना लज्जास्पद !

भाजपने हिंदुत्वाचे वातावरण निर्माण केल्याने कदाचित् आम्हाला मते मिळणार नाहीत ! – राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

काँग्रेसने सत्तेत असतांना सतत हिंदुविरोधी निर्णय घेतले. त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसला सत्ताच्यूत केले. तरीही काँग्रेस मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न सोडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अधःपतन निश्‍चित आहे !

राजस्थानमध्ये मंदिराच्या भूमीवर भूमाफियांकडून अतिक्रमण झाल्याच्या निराशेमुळे पुजार्‍याचा मृत्यू !

काँग्रेसच्या राज्यात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जाते आणि पोलीस, प्रशासन भूमाफियांना मिळालेले असल्याप्रमाणे निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !

अमेरिका येथे रहाणार्‍या रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू !

अमेरिका येथे वास्तव्यास असलेल्या बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी अनुमती घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून वरवर कारवाई केल्याने राजकीय नेत्यांना पुनःपुन्हा गुन्हा करण्यास मोकळीकच मिळत आहे.

राज्य सरकारकडून कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात !

कोरोना महामारी संकटाच्या काळात नागरिकांना अशाप्रकारे लुबाडणार्‍या प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या शहा मेडिकला टाळे ठोकले !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आल्याने शहा मेडिकलला टाळे ठोकले

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररूमला भेट

सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रशासनाच्या वतीने राकेश शर्मा यांच्यासह दोघांचे पथक सांगलीत आले आहे.

खतांच्या किमती अल्प करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! – दादा भुसे, कृषीमंत्री

दरवाढीवरून राजकारण करण्याची ही वेळ नाही.