संभाजीनगर येथे ५०० रुपयांत बनावट मतदान ओळखपत्राचा गोरखधंदा उघडकीस ! 

आतापर्यंत किती बनावट मतदान ओळखपत्र बनवली जाऊन मतदान झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

धर्मांधांच्या जमावाने देहलीतील मंगोलपुरी भागातील रिंकू शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून पाठीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. श्रीराममंदिराविषयी काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

शेतकर्‍यांचे अधीक्षक अभियंता कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’

वीजवितरण आस्थापनाने वीज पंपासाठी पुरवलेला वीजपुरवठा थकित वीज देयकापोटी खंडित केल्याच्या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाच्या कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘ठिय्या आंदोलन’ केले.

अल्पसंख्यांकांना राष्ट्राच्या मुख्य धारेत सामील व्हायचे नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक !

‘राष्ट्रीय विकासात अल्पसंख्यांकांना योग्य तो वाटा मिळाला नाही; म्हणून मुख्य धारेत सामील होणे त्यांना शक्य झाले नाही’, अशा आशयाची वक्तव्ये लोकप्रतिनिधी करत असतात. अल्पसंख्यांकांना मुख्य धारेत सामील होता आले नाही, हे खरे नसून ‘त्यांना सामील व्हायचे नाही’

बोगस प्रमाणपत्र विकणार्‍या धर्मांधास अटक

विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे.

यवतमाळ येथील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल आगीत जळले

धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल ९ फेब्रुवारी या दिवशी आगीत जळून गेले. या आगीत लाखो रुपयांचे सागवान आणि मौल्यवान वृक्ष, तसेच वनस्पती नष्ट झाल्या. जंगलात अनेक अनेक दुर्मिळ पशू-पक्षीही होते.

उत्तराखंडमधील दुर्घटना : चीनचे पर्यावरण युद्ध ?

कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

देवावरील श्रद्धेच्या बळावर परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात देत आहे…..