सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद

ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

४ नोव्हेंबर आणि त्यानंतर प्रत्येक रविवारी दैवी बालकांची वैशिष्ट्ये सांगणारी नवीन लेखमाला…

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३१.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून घेतले जाणारे वरवरचे निर्णय टाळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता !

शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात नैतिकता, कर्तव्यनिष्ठा यांचा अभाव असण्याचे कारण म्हणजे त्यांना धर्मशिक्षण दिलेले नाही.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग : दीपावलीपूर्वी घराची स्वच्छता आणि सजावट करणे यांमागील धर्मशास्त्रीय आधार !
भावसत्संग : प्रभु श्रीरामाची कृपा संपादन केलेले संत !
धर्मसंवाद : दीपावली विशेष : फटाके उडवणे अयोग्य का ? (भाग २)

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – अधिवक्ता किरण बेट्टादपूर, कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटकात ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले असून तेथील देवनिधीचा उपयोग योग्य पद्धतीने केला जात नाही. हा ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ संतापजनक प्रकार आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियम सदोष आहेत.

मंदिरात शासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे तेथील भक्तीभावाचा लय ! – सी.एस्. रंगराजन्, मुख्य पुजारी, चिल्कुर बालाजी मंदिर

मंदिरांमध्ये शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केल्यामुळे तेथील भक्तीभाव लोप पावत चालला आहे. भक्तीमार्गाची शिकवण देण्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे आवश्यक आहे.

राज्यघटना सर्वांची असल्याने देशातील बहुसंख्य हिंदूंचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

राज्यघटना सर्वाेच्च असल्याचे आज वारंवार सांगितले जाते. तिची शपथ घेऊन प्रत्येक खासदार, पोलीस आणि समाज तिच्या रक्षणाचा दावा करतात; मात्र प्रत्यक्षात याचे महत्त्व राहिले आहे का ? गेल्या वर्षी राज्यसभेच्या अध्यक्षांनी कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाच्या खासदारांनी केलेल्या रेल्वे तिकीट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !

कौटिल्याने स्वत:च्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली.