अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध

विधीनियम, दंडविधान (कायदे, कानून), हे अपराध झाल्यावर अपराध्याला शिक्षा देण्यासाठी असतात. ते अपराध घडूच नयेत ह्यावरचे उपाय नाहीत.

मुसलमानांना कधीच न विसरणार्‍या ममता बॅनर्जी !

‘बंगाल भारताचे रक्षण करील. त्याला ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही; कारण ही रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय कवी नझरुल इस्लाम यांची भूमी आहे.’

‘सामाजिक माध्यमांवरून धर्माविषयीची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही’, हे पोलिसांना कळत कसे नाही ?

‘सामाजिक माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे ‘सामाजिक माध्यमांवरून अशी पोस्ट काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग : ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग १०)
भावसत्संग : भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार
धर्मसंवाद : श्राद्ध केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ५)

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा.

११ वर्षांनी जागे होणारे जम्मू-काश्मीरचे प्रशासन !

जम्मू-काश्मीर राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृखंला (हिंदी )

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ८)

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिंदु राष्ट्र की !

‘बॉलीवूड’चा हिदुद्वेष !