‘कौटिल्याने स्वत:च्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली. यात ‘राजा हा त्या शरिराचा ‘आत्मा’, प्रधानमंत्री म्हणजे ‘मेंदू’, सेनापती म्हणजे ‘बाहु’ आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरिराचे ‘डोळे’ अन् ‘कान’ असे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग अन् तीक्ष्ण असतील, तितके ‘राज्य’ सुरक्षित असते’, असा सिद्धांत कौटिल्य मांडतो.’ (साभार : मासिक ‘धार्मिक’, दीपावली विशेषांक २०१७)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !
कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !
नूतन लेख
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !
- लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी शर्मा यांच्याविषयी त्यांचे यजमान श्री. प्रमोद शर्मा यांना जाणवलेली सूत्रे
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
- रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतांना कु. सायली देशपांडे हिला आलेल्या अनुभूती अन् श्री मारुतिरायाने स्वभावदोष लक्षात आणून देऊन दास्यभावाचे शिकवलेले महत्त्व !