आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये
दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.
दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.
‘स्मार्ट सिटीज् कौन्सिल इंडिया’च्या वतीने, तसेच केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने २६ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथे ‘राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन’ परिषदे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृती रक्षणाचे अद्वितीय कार्य करणारे संत श्री आसाराम बापू यांना न्याय मिळण्याची मागणी
राज्यपाल पुढे म्हणाले, ‘‘देशात नावाजलेले मुंबई विद्यापीठ जगातील अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांमधील दर्जेदार विद्यापिठांप्रमाणे विश्वविद्यापीठ व्हावे, असा प्रयत्न आहे.
असे असंवेदनशील शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?
वित्त आणि जीवितहानी झाल्यावर ठेकेदार आणि प्रशासन यांना जाग आली का ?
अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.
शिर्डी येथील साईबाबा मंदिरात असलेली हार-फूल यांवरील बंदी कायम असून याविषयी सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ३० दिवसांत या समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
नवीन वीजजोडणी देण्यामध्ये ‘महावितरण’चा गलथान कारभार असेल, तर ग्राहकाला दैनंदिन सेवा देण्यात किती असेल ?
भाजपने यावर जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आता कुणीही युती करायला सिद्ध नाही, त्यांची अवस्था अशी झाली आहे की, आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील.’