
मुंबई – शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती म्हणजे ‘विनाशकाले विपरीतबुद्धी’ असल्याची टीका केली आहे. ‘आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू’, असे उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती करतांना म्हटले आहे; मात्र भाजपने यावर जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आता कुणीही युती करायला सिद्ध नाही, त्यांची अवस्था अशी झाली आहे की, आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील.’
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !