मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.

प्रतापगडप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी अस्वच्छ हौदाची स्थिती उघड करताच स्वयंसेवकांकडून तात्काळ स्वच्छता !

खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्‍यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.

माजरी (जिल्हा चंद्रपूर) येथे अन्नातून विषबाधा झाल्याने १५० नागरिक रुग्णालयात भरती !

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याने अनुमाने १५० जणांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

राज्यभरात सध्या २ सहस्र ९३ टँकरनी पाणीपुरवठा चालू !

मराठवाडा विभागात १ सहस्र ६३, नाशिकमध्ये ४८१, पश्चिम महाराष्ट्रात ४२३, मुंबईत ८४, अमरावतीत ४० आणि नागपूर विभागात २ टँकरनी पाणीपुरवठा होत आहे.

अहिल्यानगर येथे पतसंस्थेतील अपहारप्रकरणी ५ पदाधिकार्‍यांना जन्मठेप !

अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय अभिनंदनीय आहे.  या प्रमाणेच कृती इतर ठिकाणी केल्यास अन्यांचेही भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.

पुणे येथील ‘ससून’मध्ये मृत रुग्णाच्या शरिरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा असल्याचे समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट !

अतीदक्षता विभागात उंदीर फिरतात, हे रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण !

मिरज येथे गुढीवापाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा पार पडली !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

Ratnagiri Love Jihad:फसवणूक, धमक्या आणि मारहाण केल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद

हिंदूंनो, तुमच्या मुलींची फसवणूक, धमक्या आणि तुम्हाला मारहाण करणार्‍या मुसलमानांना आता तरी ओळखाल का ?

पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात पूर्वीच्या मंदिर समितीने केलेले बांधकाम प्राचीन बांधकामाशी विसंगत !

व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले. प्रत्यक्षात मात्र सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार वाढला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असावे, यासाठी समस्त हिंदू समाजानेच पुढाकार घ्यायला हवा !