काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु महिला शिक्षिकेची हत्या
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा आधीच वाजलेले असतांना आता सत्ताधारी पक्षाचे लोकच हिंसाचार करत असतील, तर त्यात आश्चर्य ते काय ? अशांवर ममता बॅनर्जी कारवाई करतील, याची शक्यता अल्पच !
सहस्रो वर्षांपासून भगव्या झेंड्याचा आदर केला जात आहे. भगवा झेंडा हा त्यागाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा झेंडा एक दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात काही शंका नाही.
गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?
कुंकळ्ळीवासियांच्या पोर्तुगिजांच्या उठावाला उचित स्थान देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन ! याचबरोबर या उठाव्याचा इतिहास शैक्षणिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची गोमंतकियांची मागणीही पूर्ण करावी, असे गोमंतकियांना वाटते !
आतंकवाद्याचा ‘माननीय’ असा उल्लेख
अशा घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य ठेवीदारांचा पैसा भरडला जातो. यासह बँकांनी दिलेल्या अनेक कर्जांच्या रकमेची वसुली होत नसल्याने अशी कर्जे बडीत खात्यात वर्ग केली जातात.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका मोर्च्यामध्ये १० वर्षीय मुसलमान मुलाने हिंदूंचा वंशविच्छेद करण्याच्या संदर्भात चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी हिंदुविरोधी घोषणा देणाऱ्या मुलाच्या वडिलांचा शोध घेतला. बेपत्ता झालेला मुतफर घरी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.
थौबल जिल्ह्यातील एका कम्युनिटी हॉलमध्ये आय.ई.डी.च्या झालेल्या एका स्फोटात १ कामगार ठार झाला, तर ४ जण घायाळ झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण मूळचे बंगालचे रहिवासी होते.
‘कुतूबमिनार हे हिंदू आणि जैन यांची २७ मंदिरे पाडून बनवण्यात आले आहे’, असे भारतीय पुरातत्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.