(म्हणे) ‘भगवान श्रीरामाने मिरवणुकांमध्ये शस्त्रे नेण्यास सांगितले होते का ?’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
‘रमझानच्या काळात हिंदूंवर मशिदींमधून आक्रमण करण्यास धर्मांध मुसलमानांना कुणी सांगितले होते ?’, याचा शोध ममता बॅनर्जी का घेत नाहीत ?
‘रमझानच्या काळात हिंदूंवर मशिदींमधून आक्रमण करण्यास धर्मांध मुसलमानांना कुणी सांगितले होते ?’, याचा शोध ममता बॅनर्जी का घेत नाहीत ?
हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !
गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापिठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार आहे.
‘राष्ट्र’ हे धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत’ हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट्स’ आहे’, असे सांगून एक मतप्रवाह निर्माण करत आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये एका सभेत ‘मोदी आडनावेचे सगळे जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी त्यांना सुरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
जो खरे प्रेम करतो, तो कधी असे कृत्य करू शकत नाही. याला प्रेम नाही, तर द्वेषच म्हणतात !
बेलेश्वर मंदिरात श्रीरामनवमीच्या दिवशी विहिरीवरील स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरपालिकाने या मंदिराचा अवैधरित्या बांधण्यात आलेला भाग पाडला.
अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !