हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाची पंच्याहत्तरी आणि आव्हाने !
सज्जनांचे रक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे यांद्वारेच भारत विश्वगुरु पदावर पोचू शकतो !
सज्जनांचे रक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे यांद्वारेच भारत विश्वगुरु पदावर पोचू शकतो !
सध्या समुद्रकिनार्यांवर ‘रेव्ह पार्ट्या’ होत असतात. या मेजवान्यांमध्ये मोठमोठी माणसे अडकलेली असतात. बॉलीवूड ते हॉलीवूड अशा सर्वच ठिकाणी असे प्रकार चालू असतात. ‘फॅशन’च्या नावाखाली बेकायदेशीर काही होऊ नये, यासाठी हा एवढा शब्द प्रपंच !
भारतीय संस्कृती, परंपरा, मंदिरे यांचे रक्षण करणे, हे शासनासमवेतच भारतीय जनतेचेही दायित्व आहे. एका हिंदूला किंवा एका संघटनेला ते शक्य नाही; परंतु हिंदू एकत्र झाले, तरच ते निश्चित शक्य होईल. यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची व्यापकता दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे !
‘मला सामाजिक माध्यमातून प्रभु श्रीरामाचे एक चित्र मिळाले. त्या चित्राखाली ‘हे चित्र कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टीफिशिअल इंटलिजन्स’च्या) आधारे बनवण्यात आले आहे’, असे लिहिले होते.
‘५०० वर्षे समस्त हिंदुस्थान ज्या घटनेची आतुरतेने वाट पहात होता, त्या अतीभव्य, दिव्य अशा श्रीराममंदिराची उभारणी आणि रामललाची (श्रीरामाच्या बालक रूपाची) प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला झाली.
‘पृथ्वीवर रज-तम यांचे प्रमाण कमाल झाले की, आपत्काळ येतो. हा नैसर्गिक आपत्ती, युद्ध अशा विविध माध्यमांतून दिसून येतो. सध्या येणार्या आपत्काळाची भीषणता इतकी असेल की, काही संतांनीही म्हटले आहे की, ‘या आपत्काळात आम्हालाही डोळे बंद करून घ्यावे लागतील.’
विद्येची देवता असणार्या श्री सरस्वतीदेवीला नाकारणार्यांना पुरस्कार दिला जाणे, हा पुरस्काराचा अवमानच होय !
बिहारमधील बेतियाचे महाराज हरेंद्र किशोर सिंह बहादूर यांचे २६ मार्च १८९३ या दिवशी अकाली निधन झाले. त्यानंतर २४ मार्च १८९६ या दिवशी त्यांच्या विधवा पत्नीचेही निधन झाले.
हिंदु धर्मात जन्म घेऊनही सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा सातत्याने बोलणारे असो कि अशी घातक भाषा बोलणार्यांना साथ देणारे आणि मतदान करणारे असोत, हे सारे जण अपघाताने जन्मलेले हिंदू आहेत. असे म्हणतात की, घराबाहेरील १०० शत्रूंपेक्षा घरातील एकच शत्रू अधिक घातक असतो.
‘वृंदावनातील एक गोशाळा पहाण्याचा योग आला. तेथील एका कर्मठ कार्यकर्त्याला मी विचारले, ‘‘महाराज, या गायीचे भविष्य काय ? ती गोशाळेत उपाशी राहून सुद्धा प्रसन्न आहे ?