सनातनची सात्त्विक उत्पादने म्हणजे आपत्काळातील ‘संजीवनी’च !
‘सनातनची सात्त्विक उत्पादनेच अनेक पटींनी अध्यात्मचे कार्य करतात’, असे लक्षात आले. अशा समाजातील अभिप्राय ऐकून ‘सनातनच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे’, असे वाटले.’
‘सनातनची सात्त्विक उत्पादनेच अनेक पटींनी अध्यात्मचे कार्य करतात’, असे लक्षात आले. अशा समाजातील अभिप्राय ऐकून ‘सनातनच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे’, असे वाटले.’
आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !
तिसर्या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही अग्निहोत्रामुळे वायुमंडलात सिद्ध होणारे दिव्य तेजोमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे जिवाचे क्षण होऊ शकते.
लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रतिकिलो’ एवढा महाग होता.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.
गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), अपार्टमेंट आदी ठिकाणी रहाणार्यांनी एकत्रितपणे पुढील सोयी करून घ्या, उदा. यात ‘बायो-गॅस’ संयंत्र उभारणे, विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे इत्यादी
आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घ्या !
आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवा !
चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्यांवर शेकणे इत्यादी कृती यायला हव्यात.
सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करणे….. चुलीतील निखारे धुमसत ठेवणे …… गारगोट्यांच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे……