चिखल्‍यांवर सोपा घरगुती उपाय

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२२ ‘पावसाळ्‍यात अधिक काळ पाण्‍यात पाय भिजल्‍यावर काही जणांना पायांच्‍या बोटांच्‍या बेचक्‍यांत एकप्रकारचा त्‍वचाविकार होतो. या विकाराला ‘चिखल्‍या’ म्‍हणतात. यामध्‍ये बोटांच्‍या बेचक्‍यांत भेगा पडणे, तेथील त्‍वचा ओलसर राहून तिला दुर्गंध येणे, खाज येणे, असे त्रास होतात. यावर पुढीलप्रमाणे सोपा उपाय करून पहावा. प्रतिदिन रात्री झोपण्‍यापूर्वी पाय साबण लावून स्‍वच्‍छ धुवावेत … Read more

बहुगुणी अमृतवेल – गुळवेल !

अशी ही बहुगुणी गुळवेल आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत लाभदायी आहे. खरोखर ही नावाप्रमाणेच असणारी अमृतवेल फार गुणकारी आहे.

हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

‘साक्षात् गीताज्ञान देऊनही श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘तुला हवे तसे कर’, असे सांगणे’, हे हिंदुत्व !

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक !

हिंदु जनसंघर्ष मोर्चा : हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम !

हे मोर्चे इतक्या भव्य स्वरूपात निघाले की, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांनाही हिंदूंच्या संघटनशक्तीची नोंद घ्यावी लागली. या मोर्च्याच्या वेळी आलेले काही अनुभव येथे देत आहे.

हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम : सुराज्य अभियान !

आम्ही राबवत असलेल्या किंवा आपल्याला लक्षात आलेल्या काही नवीन मोहिमा आपण निश्चितपणे राबवू शकता. याविषयी कुणाला काही शंका किंवा कशा प्रकारे उपक्रम राबवायला हवेत ? याविषयी माहितीसाठी आम्हाला अवश्य संपर्क करा.

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. या‍वरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

अंगातील थंडी घालवणारा आल्‍याचा किंवा सुंठीचा काढा

पावसाळ्‍यात किंवा हिवाळ्‍यात वातावरणात थंडी अधिक असतांना बाहेरून घरात आल्‍यावर कधीतरी अचानक पुष्‍कळ थंडी वाजू लागते. अशा वेळी अंगात गरमी उत्‍पन्‍न होण्‍यासाठी सुंठीचा किंवा आल्‍याचा काढा प्‍यावा.

‘मोबाईल टॉवर’चे दुष्‍परिणाम !

‘विज्ञानाच्‍या घोड्याला आत्‍मज्ञानाचा (सद़्‍सद्विवेकबुद्धीचा) लगाम घातला पाहिजे; तरच मनुष्‍यजीवनाची वाटचाल सुखकर होईल’, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्‍यक्‍त केले होते, ते किती योग्‍य आहे, याची प्रचीती आज आपल्‍याला येत आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणेही क्रमप्राप्‍त ठरते.

‘सीमा’वाद आणि पाकिस्‍तानचे षड्‌यंत्र !

देशात संशयास्‍पदरित्‍या घुसलेल्‍या शत्रूदेशाच्‍या महिलेला सरकारने तात्‍काळ देशाबाहेर हाकलावे !