राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी करावयाच्या कृती !
क्रांतीकारकांची घोषवाक्ये आणि छायाचित्रे घरी लावणे
क्रांतीकारकांची घोषवाक्ये आणि छायाचित्रे घरी लावणे
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश काही क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी आपल्याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.
राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’सारख्या संघटनांच्या कार्यात प्रतिदिन किमान १ घंटा देण्याची आपल्या मनाची सिद्धता झाली असेल, तर आणि तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे, असे समजा !
‘सबका मालिक एक है ।’ असे म्हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह’, असे म्हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्याचे अनुसरण करत होते.
सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्या खांद्याला खांदा लावून गोव्यातील धर्मांतरित नवख्रिस्ती आणि हिंदूंना ‘इन्क्विझिशन’द्वारे (धर्माच्छळाद्वारे) जिवंत जाळण्यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्याच्या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..
उद्या १५ ऑगस्ट ‘भारताचा स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्ट या दिवशी भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more
१२ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘फेंगशुई’मध्ये सतत निरनिराळे प्रयोग करावे लागणे, भारतीय वास्तूशास्त्रामध्ये निश्चित नियम असणे, आणि ‘फेंगशुई’ तज्ञ १५ ते २० दिवसांत सिद्ध कसे होतात ?’, यांविषयीचा भाग वाचला. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हवाली केले. सगळ्या पेशव्यांमध्ये फक्त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते.
हिंदुत्व हे कृतज्ञताभाव शिकवणारे एक उच्च प्रतीचे तत्त्वज्ञान आहे; म्हणून मानवी जीवनाला सृष्टीतील जे जे घटक उपयोगी पडतात, त्यांचे जीवन सुखी, समृद्ध, आरोग्यदायी आणि आनंदी बनवतात, त्या प्रत्येक घटकांना हिंदूंनी देवत्व बहाल केले आहे.
‘६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक; धर्म, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना आणि ‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ’, हा भाग वाचला.