समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचा प्रयत्न योग्य कि अयोग्य ?
वाढत्या मुंबईची पाण्याची आवश्यकता म्हणून महाराष्ट्र सरकार समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या प्रयत्नात आहे. वरवर पहाता ही संकल्पना पुष्कळच छान आहे, अशी जरी वाटत असली, तरी तिचा पर्यावरणावर काहीच प्रभाव पडणार नाही का ?