समुद्राचे खारे पाणी पिण्‍यायोग्‍य करण्‍याचा प्रयत्न योग्‍य कि अयोग्‍य ?

वाढत्‍या मुंबईची पाण्‍याची आवश्‍यकता म्‍हणून महाराष्‍ट्र सरकार समुद्राचे खारे पाणी पिण्‍यायोग्‍य करण्‍याच्‍या प्रयत्नात आहे. वरवर पहाता ही संकल्‍पना पुष्‍कळच छान आहे, अशी जरी वाटत असली, तरी तिचा पर्यावरणावर काहीच प्रभाव पडणार नाही का ?

‘यशस्‍वी भव’ झालेला चंद्रयानाचा प्रवास !

‘इस्रो’च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे २३ ऑगस्‍ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे दिव्‍य कार्य पूर्ण झाले.

औषधांच्‍या दुष्‍परिणामांचा बागुलबुवा !

गंभीर आजार टाळण्‍यासाठी कोणतेही आजार शरिरावर काढण्‍याची वृत्ती सोडा !

अविश्‍वास ठरावासाठी नियमांची आवश्‍यकता का ?

अविश्‍वास प्रस्‍तावाच्‍या नावाखाली केवळ वेळ आणि संसाधने यांचा अपव्‍यय करणार्‍या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाईचे प्रावधान हवे !

‘व्‍हेगन डाएट’विषयी वेळीच सावध होणे महत्त्वाचे !

‘व्‍हेगन डाएट म्‍हणजे प्राणिज अन्‍नपदार्थांचा संपूर्ण त्‍याग.’ ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थही खाण्‍यास वर्ज्‍य मानतात. हे पदार्थ मिळवतांना हिंसा होते, असा त्‍यांचा सिद्धांत.

देशातील लोकशाही टिकवण्‍यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार !

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्‍तानात ?

वीर सावरकर उवाच

ज्‍याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्‍यायाकडून पराभूत व्‍हायचे नसेल, तर त्‍याला सत्त्व, रज आणि तम या तिन्‍ही परिस्‍थितीतील अवस्‍थांना यशस्‍वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे.

छत्रपतींच्‍या इतिहासाचे ज्ञान हवेच !

‘छत्रपती शिवराय नसते, तर सर्व जणांची सुंता झाली असती’, अशा छत्रपतींचा आदर्श कृतीत आणण्‍यासाठी प्रथम त्‍यांचा जीवनपट अभ्‍यासणे हे कर्तव्‍यच, तर शिक्षकांचे ते सर्वाधिक दायित्‍व आहे !

महिलांची सुरक्षितता आणि समाजाची मानसिकता !

महिलांवरील अत्‍याचार आणि महिला पोलीस ठाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पुरुष रागाच्‍या भरात महिलेला आणि महिला पुरुषाला मारहाण करते.

नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी केलेल्‍या हिंसाचाराचे सत्‍य !

‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.