गुन्हेगारीमुक्त २५ गावे !

सामाजिक सलोखा टिकून रहावा, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन व्हावे, यांसाठी पोलीस प्रशासन २४ घंटे सतर्क असते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आज गावागावांत पोलीस ठाणी …

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा तकलादू आडोसा…

देशात आता एक नवीन श्रीराम पर्व चालू झालेले असतांना काही समाजघटकांना मात्र हे सहन झालेले दिसत नाही. नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘ललित कला अकादमी’द्वारे जी ‘रामलीला’ नावाची नाटिका सादर …

प्रभु श्रीरामाचा वनवास आणि भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना !

श्रीरामाला १४ वर्षे वनवास , या प्रदीर्घ प्रवासात जेथे जेथे सीतारामांचे पवित्र चरण लागले, निवास झाला ती स्थळे आणि सर्व वनवास मार्ग पवित्र तीर्थक्षेत्र झाला आहे.

स्वच्छतेसंबंधीची असंवेदनशीलता !

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त बहुतांश मंदिरांत स्वच्छता अन् सुशोभीकरण करण्याचे पंतप्रधान मोदींनी घोषित केले होते. ते स्वतःही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

तैवानमधील ‘फॉक्सकॉन’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भारताचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार !

जे विदेशी नागरिक भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात साहाय्य करत आहेत, त्यांनाही पुरस्कृत करणे अतिशय उचित आहे. त्यामुळेच ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना यावर्षी पुरस्कार देण्यात आला.’

श्रीराममंदिराच्या आंदोलनातून राजकारणाला हिंदुत्वाची दिशा देणारे नेते म्हणजे भाजपचे लालकृष्ण अडवाणी !

अडवाणी यांनी रथयात्रेमध्ये ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे’ अशी घोषणा दिली.पोलिसांनी अडवाणी यांना अटक केली आणि केंद्र सरकार पडले.

संपादकीय : …अन्यथा पाकिस्तानात जा !

मुसलमानांनी कट्टरपणे  वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. धर्मशिक्षणाविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले. येथील अनुशासन पहायला मिळाले. साधकांची सेवा पाहून खरोखर मनाला शांती मिळाली.’ 

श्रीरामजन्मभूमीतील ८ मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि जनसुविधा केंद्राची निर्मिती !

अयोध्यानगरीत श्रीरामजन्मभूमीमध्ये प्रभु श्रीरामाच्या मंदिरासह अन्यही काही मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयीसुविधांचे कामही युद्धपातळीवर चालू आहे.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

या लेखामध्ये केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.