साहित्यिक सावरकर !
पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला, तरी चालेल. साहित्यसंमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांचे वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्र्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसला पाहिजे !