अंबिवली (जिल्हा ठाणे) येथे आरोपीला घेऊन जाणार्‍या पोलिसांवर इराणी जमावाचे आक्रमण : ३ पोलीस घायाळ

गुंडांचे आक्रमण झाल्यावर स्वतःच्या सहकार्‍यांना वार्‍यावर सोडणारे पोलीस ! असे पोलीस कधी गुंडांपासून जनतेला वाचवतील का ? सरकारने अशा पळपुट्या पोलिसांना सेवामुक्तच केले पाहिजे !

सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

प्रथम वाढदिवसाच्या दिवशी पुणे येथील चि. श्रीनिधी देशपांडे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित !

चि. श्रीनिधी हिची पातळी ६१ टक्के झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून घोषित केले. श्रीकृष्णाने दिलेल्या या अनुपम भेटीमुळे देशपांडे आणि रायकर कुटुंबियांना भावाश्रू अनावर झाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

या दौर्‍यात ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या पडवे, कसाल येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात अपात्रता याचिका

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे.

लिंगायत बांधवांनी जनगणनेच्या वेळी धर्माच्या रकान्यात ‘हिंदु धर्म’ असेच नमूद करावे ! – डॉ. विजय जंगम, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

हिंदु हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. 

गोव्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ

राज्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाली अहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १ रुपया ३० पैसे आणि ६० पैसे असे महागणार आहे.

गोव्यातील खाण प्रश्‍नावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

ही सुनावणी आता २३ किंवा २४ फेब्रुवारी या दिवशी होण्याची शक्यता आहे.

मानखुर्दच्या मंडल भागातील भंगार गोदामांना प्रचंड आग

काळ्या धुराचे प्रचंड लोट ४ ते ५ कि.मी.पेक्षाही अधिक परिसरात पसरले होते. संध्याकाळपर्यंत येथील रसायनांचे स्फोट थोड्या थोड्या वेळाने होऊन आगीचे डोंब उसळत होते.

फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे.