एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाहीत, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्याच्या आधी आणि नंतर झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दौर्याला बांगलादेशातील धर्मांधांनी विरोध केला होता. या हिंसाचारामागे बंदी घातलेली संघटना जमात-ए-इस्लामी हिचा हात असल्याचे समोर आले आहे.
१. पोलीस, प्रसारमाध्यमे आणि सरकारी कार्यालये यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जमात-ए-इस्लामीने पैसे वाटले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावरून पंतप्रधान शेख हसीना यांना घेरण्याचा यामागे उद्देश होता.
२. एका अहवालानुसार जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत-ए-इस्लाम या संघटनांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या मालकीच्या ठिकाणांवर धाडी टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना अटक करण्याचेही म्हटले आहे.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !