प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !

श्रीनगर – जूनपासून चालू होणार्या अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा कट जिहादी आतंकवाद्यांनी रचल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी आक्रमणांच्या घटनांत वाढ केली आहे. त्यांच्याकडून सुरक्षादलांना लक्ष्य करण्यात येत आहे. अनंतनाग, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांतून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर हे आतंकवादी त्यांचा तळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मार्गावरून अमरनाथ यात्रेसाठी जाणार्या यात्रेकरूंवर आणि सुरक्षादलांवर ते आक्रमण करू शकतील, असा त्यांचा डाव आहेे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रहित करण्यात आली होती, तर त्याच्या आदल्या वर्षी कलम ३७० रहित करण्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने यात्रेकरूंना माघारी पाठवण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी होणार्या या यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचा अधिक प्रयत्न होऊ शकतो.
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी