पाटण (जिल्हा सातारा) येथे ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा हिंदु जनआक्रोश मोर्चा !

लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधी कायद्याची मागणी !

पुरस्कारप्राप्त व्यक्ती समाजाला प्रेरणा देणार्‍या ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक

पुरस्कार विजेते हलाखीच्या परिस्थितीत, मध्यम कुटुंबातून पुढे आलेले आहेत. प्रचंड कष्ट करून स्वत:च्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, हे या व्यक्तींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आजच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती या उत्तुंग आणि समाजाला प्रेरणा देणार्‍या आहेत.

 ‘फाडू : अ लव स्टोरी’ या वेब सिरीजमधून श्री गणेशाचा अवमान !

वेब सिरीज किंवा अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या धार्मिक मंत्राचा उल्लेख करण्याचे धाडस कुणी करू शकेल का ?

भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी ! – जागतिक माध्यमांचे वृत्त

हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले.

समाजात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आवश्यक ! – भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे

शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांना पुणे येथे ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जमशेदपूर (झारखंड) येथील गुरुद्वारामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणारे भित्तीपत्रक प्रसारित

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांची कीड आता अन्य राज्यांतही पसरू लागली आहे. याचा मोठा परिणाम भोगायला लागण्यापूर्वीच अशा प्रवृत्तीला ठेचायला हवे !

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे विधान करणारे काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांंना अटक

पटेरिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होताच त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

इस्लामी देशांच्या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीरच्या दौर्‍यावर !

इस्लामी देशांना सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्याऐवजी काश्मीर समस्येत नाक खुपसणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेला समजेल, अशा भाषेत भारताने उत्तर देणे आवश्यक !

शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’साठी येणार्‍या भाविकाची सुरक्षा निश्‍चित करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

भगवान मुरुगन् यांनी ६ दिवस युद्ध करून दानव सोरापथमन् याला पराजित केले होते. त्यानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येतो.

सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !