मडगाव (गोवा) नगरपालिका इमारतीत पाण्याची गळती झाल्याने महत्त्वाची कागदपत्रे खराब होण्याची भीती
राज्यात सर्वत्र विकासाद्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असतांना पालिकेतील कागदपत्रे इमारतीतील गळतीमुळे नष्ट होण्याची वेळ कशी काय येते ? या समस्येवर अत्याधुनिक उपाययोजना नाही कि उपाययोजना काढायची इच्छाशक्ती नाही ?