आगरा येथे मंदिर परिसरातच एका साधूंची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या

उत्तरप्रदेशात साधूंच्या हत्यांचे सत्र चालूच ! भाजपच्या राज्यात सातत्याने अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपायोजना करून अशा घटना रोखल्या पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंकडून अजानच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार !

याविषयी सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस निदान कुलगुरूंच्या तक्रारीकडे तरी लक्ष देतील, अशी अपेक्षा ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना जनतेला अजानमुळे त्रास होऊ नये, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजप सत्तेत आल्यापासून पोलीस चकमकीत मारले गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुसलमान !’  

जर ओवैसी यांनी दिलेली आकडेवारी खरी असेल, तर इतक्या मोठ्या संख्येने मुसलमान गुन्हेगारी कृत्यात सहभागी होते, हेच सिद्ध होते; कारण आतापर्यंत या चकमकीवरून पोलिसांवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही कि गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ऐकिवात नाही.

कुंभमेळ्यासाठी बनवलेली १ सहस्र शौचालये आगीत जळून खाक; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

१० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून ताजमहालचे नाव पालटून ‘राममहाल’ केले जाईल ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा दावा

सुरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले आहे. सिंह म्हणाले की, महाराजांचे वंशज उत्तरप्रदेशच्या भूमीत आले आहेत.

भदोही (उत्तरप्रदेश) येथे ‘शंकर पार्वती बीडी’ या नावाने उत्पादनाची विक्री !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्‍या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

दोषींवर कलम ३०२ अंतर्गत कारवाई करा ! – आरोग्य साहाय्य समितीची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे ३ वर्षांच्या मुलीचे डॉक्टरांच्या माणूसकीशून्य वर्तनामुळे मृत्यू झाला.

गाझियाबाद येथे विवाहाच्या भोजनासाठीच्या तंदुरी रोट्यांना थुंकी लावणार्‍या धर्मांधाला अटक

अशा विकृत धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे

आतंकवादाला प्रोत्साहन देणारी कुराणातील आयते हटवा !

भारतात कायद्याचे राज्य असतांना अशा प्रकारचा फतवा कसा काढला जातो ? जर रिझवी न्यायालयात गेले आहेत, तर त्यांना न्यायालयात विरोध का करण्यात येत नाही ? रिझवी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे धर्मांध न्याययंत्रणेला जुमानत नाहीत, हेच यातून दिसून येते !

परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

पोलिसांकडून प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार; मात्र पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद !