समुद्री सुरक्षेसाठी गोवा पोलिसांच्या वेगवान गस्ती नौकेचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

‘‘वेगवान गस्तीनौकेमुळे समुद्री भागातील सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. तसेच समुद्री भागात आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन कॅमेरा’ही कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे समुद्री भागासह भूमीवरील सुरक्षाही आणखी भक्कम होणार आहे.’’

गोवा : कोलवाळ पोलिसांनी मुशीरवाडा परिसरातून १०१ परप्रांतियांना घेतले कह्यात

केवळ जी-२० कार्यक्रम असल्यामुळे नको, तर गुन्हे रोखण्यासाठी अशी पडताळणी नियमित करणे आवश्यक !

किनारपट्टीवरील अवैध कृत्ये थांबवा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पोलीस महासंचालकांना आदेश

असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?

बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !

राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.

विधवा महिलांच्या नावापूर्वी ‘गं.भा.’ लिहिण्याच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांकडून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न !

काही महिला संघटनांनी ‘विधवा महिलांच्या नावापूर्वी लिहिण्याचे विविध उल्लेख महिला आणि बालविकास विभागाकडे पाठवले. ही सर्व नावे लोढा यांनी चर्चेसाठी सचिवांकडे पाठवली आहेत. यामध्ये ‘गंगा-भागीरथी’ नावावरून नेत्यांनी टीका केली आहे.

समृद्धी महामार्गावर ५६० वाहनांची पडताळणी !

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहन पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. ३ दिवसांत ५६० वाहनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ६७ वाहने अयोग्य स्थितीतील होती.

छत्रपती संभाजीनगर येथे ७५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस उपनिरीक्षकास अटक !

पोलीसदलातील असे भ्रष्ट पोलीस अधिकारी असल्यानंतर भ्रष्टाचाराची कीड कधीतरी संपेल का ? अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांमुळे पोलीसदलाची समाजात नाचक्की होत असून यामुळे समाजाचा पोलिसांवरील विश्वास अल्प होत आहे.

जमशेदपूर येथे अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक !

या हिंदूंना नाहक अटक करण्यात आली असेल , तर अशा पोलिसांवर कठोर कारवाई हवी !

काही न्यायमूर्ती आळशी असल्याने ते निकाल वेळेवर लिहित नाहीत !

काही न्यायमूर्ती आळशी आहेत. ते वेळेवर निर्णयही लिहित नाहीत. त्यांना निर्णय लिहिण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काहींना तर कामही करता येत नाही.

बाह्य रुग्ण विभाग चालू होऊन १ घंट्यानेही आधुनिक वैद्य येईना !

शहरात संसर्गजन्य रोगांची साथ चालू आहे. कोरोना आणि एच् १ एन् १ संसर्गाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे; मात्र या आरोग्यकेंद्रात अतिशय
विदारक परिस्थिती दिसून आली. आधुनिक वैद्य १ घंट्यात न आल्याने रुग्णांना ताटकळत उभे रहावे लागते.