(म्हणे) ‘मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना पुन्हा ४ टक्के आरक्षण देईन !-काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

‘अमूल दूध खरेदी करू नये’, असा राज्याच्या जनतेला आदेश देईन, असे विधान सिद्धरामय्या यांनी केले. ‘अमूल’ आस्थापनाने राज्यात प्रवेश केल्याने नंदिनी दूध उत्पादनांना आणि त्यावर आधारीत आमच्या शेतकर्‍यांना त्रास होईल’,

बारसू (राजापूर) येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘क्रूड ऑईल’ रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासाव्यात !-  पालकमंत्री उदय सामंत

मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आणि अस्मिता आहे. मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासल्या पाहिजेत, पुरातन मंदिराच्या सुशोभिकरण आणि संवर्धन यांसाठीनिधी उपलब्ध झाला आहे. -उदय सामंत

जितेंद्र आव्हाड यांना मोकोका लावून तडीपार करा ! – तुषार भोसले, प्रमुख, अध्यात्मिक आघाडी, भाजप

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दंगलीसाठी रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणे हा रामभक्तांचा अवमान आहे. या काळात दंगली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का ?’’

जयपूर (राजस्थान) येथे ईदच्या दिवशी रस्ता बंद करून नमाजपठण !

काँग्रेसच्या राज्यात जनतेला वेठीस धरणारे मुसलमान आणि त्याविषयी मूक साक्षीदार बनलेले पोलीस आणि प्रशासन ! याविषयी कोणताही ढोंगी निधर्मीवादी आणि कायदाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाही !

दोन मंदिरांतील देवीच्या मूर्तींवर लघवी करणार्‍याला मोइउद्दीनला अटक !

हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करणार्‍या धर्मांधावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना तीव्र विरोध करायला लावणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांवर कठोर कारवाई करा !

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणी वजू करण्याची अनुमती देता येणार नाही !

ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाजवळ वजू करण्याच्या मुसलमान पक्षाच्या मागणीला उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे.

पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन से जुदा’ असे गाणे वाजवले जाते.

मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना नाही, तर पुजार्‍यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री

जर मध्यप्रदेश सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्य सरकारे का घेऊ शकत नाहीत ? मध्यप्रदेश सरकारने याहीपुढे जाऊन मंदिरांचे झालेले सरकारीकरण रहित करून सर्व मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात द्यावीत !

खलिस्तानी अमृतपाल सिंह याला पंजाबमधून अटक

गेले ३६ दिवस पसार असणारा पंजाबमधील ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला अखेर पोलिसांनी येथील रोडे गावातील भिंद्रानवाले गुरुद्वारातून अटक केली. हे गाव खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे जन्मगाव आहे.