दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल
भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते
भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते
यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील
२२ एप्रिलला श्री परशुराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापुरातील सर्व ज्ञाती संस्थांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड येथील श्रीरामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत प.पू. कालीचरण महाराजांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
दर्शन कॉलनी येथील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची अनुमती नाकारावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम ! यापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील !
ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.
भारतात सामाजिक माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमचे संकेतस्थळ अमेरिका किंवा इतर पाश्चात्त्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढे स्वातंत्र देते, तेवढे समान स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही.
रिअॅलिटीच्या नावावर तिथे काहीच रिअॅलिटी (सत्यता) नसते. या शोमध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. तो केवळ एक टीव्ही शो असून तो ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेसारखा पहायला हवा.
कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बल्लारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्यात येणार होता.