मैसुरू (कर्नाटक) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबत नाहीत !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबत नाहीत !
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन विशेष सत्संगा’त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आध्यात्मिक प्रगतीरूपी भावभेट !
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांचे द्वेषपूर्ण विधान !
संघ जर तालिबानसारखा असता, तर ध्रुवनारायण यांना उघडपणे असे विधान करण्याचे धाडस झाले असते का ?
‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते.
हिंदु मुलींचे अपहरण करणार्या धर्मांधांना आयुष्यभर कारावासाची शिक्षा ठोठावल्यास पुन्हा कुणी धर्मांध हिंदु मुलीला हात लावायचे धाडस करणार नाही !
कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाची वाहतूक होतेच कशी ? ‘कसायांना कायद्याची भीती नाही कि पोलिसांकडून कायद्याची प्रामाणिकपणे कार्यवाही होत नाही ?’ याचा शोध राज्यातील भाजप सरकारने घेतला पाहिजे !
भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण हिंदूंची मंदिरे सरकारपासून मुक्त झालेली नाहीत, हिंदु मुलांना शाळेत महाभारत, रामायण आणि भगवद्गीता शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिले जात नाही. देशात लोकशाहीच्या नावाखाली भ्रष्टाचार, लूट आणि शोषण चालू आहे….
धर्मांधांना त्यांच्या बिर्याणीचा प्रसार करण्यासाठी हिंदु संतांची आवश्यकता का भासली ? त्यांनी यासाठी त्यांच्या धर्मगुरूंचा वापर का केला नाही ? यावरून हॉटेलच्या मालकाची धर्मांधता दिसून येते.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे धर्मांध !
लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांधांकडून हिंदु कुटुंबांना उद्ध्वस्त केले जात आहे. सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आतापर्यंत लक्षावधी हिंदु मुलींचे धर्मांतर होऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.