इसिसचा आतंकवादी मूळचा हिंदु असल्याचे ‘एन्.आय.ए.’च्या चौकशीत उघड !
स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल !
स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल !
हिंदु देवतांचा सामाजिक माध्यमांतून वारंवार होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा !
वास्तविक राष्ट्रप्रेमींना अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशी कृती करणे अपेक्षित आहे !
तुमकुरू (कर्नाटक) मधील घटना
शरियत कायद्यानुसार अशा वासनांध शिक्षकांना दगडाने ठेचून ठार मारण्याची कुणा मुसलमानाने मागणी केल्यास त्यात आश्चर्य ते काय ? – संपादक
यावरून काँग्रेसमध्ये कुणाचा भरणा आहे, हे स्पष्ट होते. अशी काँग्रेस देशासाठी धोकादायक असून तिच्यावर बंदीच हवी !
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित सभेमध्ये दिली.
बनहट्टी गावातील ‘मनेयल्ली महामने सेवा समिती’ने तिला १२ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी संगनबसव महास्वामीजी, शांत भीष्म महास्वामीजी आणि बनहट्टीच्या महंत मंदार मठाचे महंत स्वामीजी उपस्थित होते.
आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी माजी सैनिकांना मोर्चा काढावा लागतो, हे लज्जास्पद !
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कलंदर याने ‘आध्यात्मिक उपायांसाठी मंदिराची माती आणि पाणी प्यायल्याने लाभ होतो, असे जाणकारांनी सांगितल्याने माती घेतली’, असे सांगितले.