कोरोना काळात नागरिकांमध्ये एकी निर्माण करणे, हाच थाळीनाद आणि घंटानाद यांमागचा उद्देश होता ! – पंतप्रधान

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अशा सूत्रांसह कोरोना काळातील व्यवस्थापनावरही मोदी यांनी भाष्य केले.

कंबोडियात भारतियांकडून बळजोरीने करवून घेतले जात आहेत सायबर गुन्हे !

भारतातून विदेशात नोकरीसाठी जाणारे तेथे जाऊन काय करतात ? त्यांची फसवणूक होत आहे का ?  त्यांना अन्य कोणती समस्या आहे का ? याविषयीची माहिती भारतीय दूतावास स्वतःहून का घेत नाही ?

Bharat Ratna Award : राष्ट्रपतींकडून ४ जणांना देण्यात आला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार !

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात आतापर्यंत हा पुरस्कार मिळवणार्‍यांची संख्या ५३ झाली आहे.

IT Notice To INC : आयकर विभागाकडून काँग्रेसला १ सहस्र ७०० कोटींची नोटीस !

लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

Ukraine FM India Visit : (म्हणे) ‘सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना भविष्य नाही !’ – युक्रेन

काश्मीरच्या प्रश्‍नी पाकिस्तानजी बाजू घेणार्‍या युक्रेनने ‘भारताचे त्याचे मित्रदेशाशी कसे संबंध असणार ?’, यावर ज्ञान पाजळू नये, असे भारताने सांगितले पाहिजे !

Delhi Minor Girl Rape : देहलीत ३ वर्षांच्या हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानाने केला बलात्कार !

मुलीची प्रकृती चिंताजनक !

लेख चुकीचा असल्याचे सिद्ध होण्यापूर्वीच त्यावर बंदी घालणे, हे फाशीच्या शिक्षेसारखे ! – सर्वोच्च न्यायालय

सुनावणीपूर्वीच एखाद्या लेखाच्या प्रकाशनाला न्यायालयाने स्थगिती दिल्यास लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि जनतेच्या माहितीच्या अधिकारावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Lawyers Letter To CJI : न्यायव्यवस्था धोक्यात असून तिचे राजकीय दबावापासून संरक्षण करणे आवश्यक !

देशातील ६०० हून अधिक अधिवक्त्यांचे सरन्यायाधिशांना पत्र !

India Weather Forecast : भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज!

भारतीय हवामान खात्याच्या अहवालातही ‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल’, असे नमूद करण्यात आले आहे.

S Jaishankar Target China : भारतासमवेतचा दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात चीन अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद  साधतांना ते बोलत होते.